tag:blogger.com,1999:blog-8326426445415611446.post232408189377130855..comments2023-10-10T07:31:59.756-07:00Comments on भाष्य: कठोर कायदा हवाच; पण संस्कारव्यवस्थाही हवीM G Vaidyahttp://www.blogger.com/profile/01319151979381821879noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-8326426445415611446.post-67666646127467256412013-01-07T06:53:00.395-08:002013-01-07T06:53:00.395-08:00आदरणीय
वैद्य बाबा ...
सादर प्रणाम ...
संस्कारहीन ...आदरणीय <br />वैद्य बाबा ...<br />सादर प्रणाम ...<br />संस्कारहीन पीढ़ी वाम मार्गा ला लागल्याने त्यांच्या हातून घडनारे कुकर्म यासाठी कुठेतरी यापुर्विची पीढ़ी जवाबदार आहे असे म्हटले तर त्याचा अर्थ चुकीचा काढला जावू नये . <br />वेळीच वाममार्गाला लागलेल्या पिढीला रोखता येवू शकत नव्हते का?<br />त्यांना संस्कारहीन बनविन्यात हेच लोक जवाबदार नाहीत का ?<br />पूर्वी शिक्षण पद्धति मधे गुरुशिष्य अशी असलेली परंपरा अमान्य करुण आपली भावी मुले कान्वेंट संस्कृति कड़े पोह्चविन्याचे काम याच लोकांनी केलेले आहे .<br />आता याला आवर घालण्यासाठी घयावी लागणारी मेहनत तोकडी पडत आहे .<br />पुन्हः संस्कार रुजविन्या मधे वाढलेली पश्चिमि संस्कृति आणि दृकश्राव्य माध्यमें मोठी अडचन निर्माण करीत आहेत .सोबतच धर्मनिरपेक्षतेचा सरकारने लावलेला सोयिचा अर्थ यामुळे खरोखर अगदी परिस्थिति लयाला गेली आहे .<br />काही संस्कारी नितिमूल्या चे शिक्षण देणारे संत आणि संघटन आज देखिल या कार्यात आपला पूर्ण वेळ देत असल्याने सुसंस्कारित राष्ट्र निर्मितिला चालना मिळत आहे .<br />ज्यातून स्वामी विवेकानंदा च्या स्वप्नातील भारत जगद्गुरुपदी विराजमान होणार हे देखिल तेवढेच सत्य आहे .<br />भाष्य आवडले .<br />---------------<br />महेशचंद खत्री <br />कळंबेश्वर <br />मेहकर जिल्हा shabdhsamidhahttps://www.blogger.com/profile/01213823852970843104noreply@blogger.com